कागदाची नाव होती , पाण्याचा किनारा होता , खेळण्याची मस्ती होती , मित्रिणिंचा सहारा होता , मन हे वेडे होते , कल्पनेच्या दुनियात जगत होते , कुठे आलोय या समजुतदरीच्या जगात , यापेक्षा ते भोळे बालपण सुंदर होते....
काही मिळवण्यासाठी काही गमवन्याची मज्जा वेगळीच असते बंद डोळ्यानी कुणाची आठवण काढण्याची मज्जा काही वेगळीच असते अश्रु बनतात शब्द आणी शब्द बनतात कविता खरच कुणाच्यातरी आठवणिंसोबत जगण्याची मज्जाच वेगळी असते